सांगली जिल्ह्यात माणगंगा नदी काठी आटपाडी तालुका वसला आहे. याच आटपाडी तालुक्यात खवासपूर नावाचे छोटेसे गाव आहे. या गावावर लेखप्रपंच करावा अशी एक अभिमान…
Read more »मुद्रा छत्रपती शिवरायांची राजमुद्रा प्रतिपच्चंद्र लेखेव वर्धिष्णुर्वि श्व वंदिता | शाहसु नोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते। छत्रपती संभाजी महा…
Read more »मोडी लिपीत पत्र लिहायचे म्हणजे आधी रेघ मारायची हा शिरस्ता किंवा पद्धत आहे. सुरवातीची रेघ आपण कशी काढतो यावरून त्याचा प्रकार आणि कोणता हुद्दा असणाऱ्या…
Read more »ऐतिहासिक पत्रे म्हणजे तत्कालीन समाजव्यवस्थेचा आरसा. ढोबळ मानाने कोणत्याही पत्रांचे दोन प्रकार पडतात अ.) खाजगी पत्रे ब.) सरकारी पत्रे याखेरीज पत्र नक्…
Read more »शिवरायांच्या काळातील अथवा त्यानंतर ची पत्रे वाचताना तत्कालीन समाजव्यवस्था तर समजतेच पण त्याबरोबर त्याकाळी वापरली जाणारी भाषा आणि त्या अनुषंगाने केलेल…
Read more »विविध राष्ट्राच्या कालगणनेच्या पद्धती वेगळ्या आहेत. एखाद्या गोष्टीची नोंद ठेवायला आपण कालगणना वापरतो. पण विकासाच्या वाटेवर चालताना आपण आपली संस्कृती …
Read more »ज्याची सत्ता त्याने लागू केलेली कालगणना इतकं साधारण सूत्र इथे वापरल जात. हिंदुस्थानात पूर्वी हिंदू कालगणना होती तर पुढे मुघलांच्या काळात मुसलमानी का…
Read more »मोडी लिपी नक्की कुणी आणि कधी आणली किंवा तिचा शोध कोणी लावला याविषयी इतिहासकार मंडळीत एकमत नाही. पण तरी देखील एका मताचा जास्त पुरस्कार केला जातो तो म्…
Read more »भाग २ राज्याभिषेक - २ : छत्र धारण करून ते छत्रपती झाले...मुख्य प्रधान मोरो पंडित यांनी मुजरा केला आणि ८००० होनांनी शिवरायांना स्नान घातले भाग १ वाचण्…
Read more »राज्याभिषेक | राजा शालिवाहन, विक्रम यांच्यानंतर शिवरायांनीच स्वतःस राज्याभिषेक करून घेऊन शक की किंवा कालगणना सुरु केली भारतभुमीवर ज्याअर्थी परकीयांनी…
Read more »
Social Plugin