धर्माचे पालन, करणे पाषांड खंडन ! हेंचि आम्हा करणें काम, बीज वाढवावें नाम ! तुकोबाराय सर्वप्रथम सर्वांना दीपावलीच्या व पाडव्याच्या नैका: हार्दा: शुभाश…
Read more »सांगली जिल्ह्यात माणगंगा नदी काठी आटपाडी तालुका वसला आहे. याच आटपाडी तालुक्यात खवासपूर नावाचे छोटेसे गाव आहे. या गावावर लेखप्रपंच करावा अशी एक अभिमान…
Read more »सांगली जिल्ह्यातील कडेगांव हा तालुका राजकीय दृष्ट्या नेहमी सक्रिय असतो. याच कडेगांव आणि खानापूर तालुक्याच्या सीमेवर आहे नेवरी गाव. जसा राजकीय क्षेत्र…
Read more »मुद्रा छत्रपती शिवरायांची राजमुद्रा प्रतिपच्चंद्र लेखेव वर्धिष्णुर्वि श्व वंदिता | शाहसु नोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते। छत्रपती संभाजी महा…
Read more »घुगुळ आणि गुग्गुळ हे एकच आहे. विवाह म्हणजे अग्नीच्या साक्षीने सहजीवनाची सुरवात. यात अग्नीची भूमिका महत्वाची आहे. याच धर्तीवर घुगुळ (गुग्गुळ) देवासमोर…
Read more »मोडी लिपीत पत्र लिहायचे म्हणजे आधी रेघ मारायची हा शिरस्ता किंवा पद्धत आहे. सुरवातीची रेघ आपण कशी काढतो यावरून त्याचा प्रकार आणि कोणता हुद्दा असणाऱ्या…
Read more »ऐतिहासिक पत्रे म्हणजे तत्कालीन समाजव्यवस्थेचा आरसा. ढोबळ मानाने कोणत्याही पत्रांचे दोन प्रकार पडतात अ.) खाजगी पत्रे ब.) सरकारी पत्रे याखेरीज पत्र नक्…
Read more »वृष म्हणजे बैल किंवा इथ आपण नंदी म्हणू. शिवाला प्रिय असणारा हा नंदी त्याचे वाहन आहे. वृष वाहन शिव प्रतिमेत महादेव नंदीला टेकून उभा असतो किंवा त्यावर …
Read more »शिवरायांच्या काळातील अथवा त्यानंतर ची पत्रे वाचताना तत्कालीन समाजव्यवस्था तर समजतेच पण त्याबरोबर त्याकाळी वापरली जाणारी भाषा आणि त्या अनुषंगाने केलेल…
Read more »विष्णूच्या दहा अवतारातील कृष्ण हा एक अवतार आहे. गीतेतील श्लोकानुसार ज्या ज्या वेळी धर्म संकटात असेल त्या त्या वेळी भगवान विष्णू अवतार घेऊन धर्माचे रक…
Read more »
Social Plugin